Wednesday, September 10, 2025 04:15:51 AM
नेपाळमध्ये वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने दिल्ली-काठमांडू उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
Amrita Joshi
2025-09-09 15:46:20
दिन
घन्टा
मिनेट